बेळगाव : कबड्डी खेळाडु कांतेश मल्लप्पा बळीगार (वय 19) यांचा एका अपघातात मृत्यू झाला आहे. रायबाग तालुक्यातील निपनाळ गावात विजयादशमीच्या दिवशी कब्बडी स्पर्धेत भाग घेत आणि क्रीडा स्पर्धेत तिसरे पारितोषिक व चांदीची ढाल जिंकली होती. शनिवारी रात्री ही घटना घडली असून आहे.
या प्रकरणी रायबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावी परत येताना कंकणवाडी - गोर्लापूर रोडवर झालेल्या अपघातात कब्बडीपटू जागीच ठार झाला.